Thursday, September 9, 2010

निवडणुका .....

परवा शिवसेना कार्यकारी प्रमुखांच्या हस्ते पादचारी पुलाचे (भाग १, अजून बाकीच काम शिल्लक आहे, खड्डया सहित) उद्घाटन झाले ... त्यावेळी ते म्हणाले

रस्ते आहेत तर खड्डे हे होणारच .......

बरोबर आहे आणि त्याला जोड युतीच्या भ्रष्टाचाराची ............

आम्हाला निवडणुकीची चिंता नाही ....

मागील चार वर्षात तुम्ही आणि तुमचे जिल्हा प्रमुख मिळून जेव्हढ्या वेळेला कल्याण मध्ये आलात त्याच्या पेक्षा जास्त वेळेला मागील ३ महिन्यात आलात. हे कशाचं लक्षण आहे? आम्हाला तुम्ही लोकं काय दुधखुळे समझतात कि काय?


3 comments:

  1. काय बोलणार?? बाळासाहेबाना अजूनही अशा लेव्हलला का बरं यावं लागावं?

    ReplyDelete
  2. महेंद्रजी काहीतरी गैरसमझ होतोय ... कार्यकारी प्रमुख म्हणजे श्री उद्धव ठाकरे ... त्यांनी हे वक्तव्य केलंय .....

    ReplyDelete
  3. dhanyavad.. mi confuse jhalo hoto.

    ReplyDelete