tag:blogger.com,1999:blog-2629421312042083529.post159889864554428500..comments2017-02-21T13:23:14.054+05:30Comments on मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा: महाराष्ट्राच्या पाठीत असंख्यवेळा खंजीरविनोदकुमार शिरसाठhttp://www.blogger.com/profile/01593730786340663876noreply@blogger.comBlogger3125tag:blogger.com,1999:blog-2629421312042083529.post-8409418331347233522010-07-14T18:51:51.276+05:302010-07-14T18:51:51.276+05:30मला बेळगाव मधील मराठी जनतेचा आक्रोश समझू शकतो ... ...मला बेळगाव मधील मराठी जनतेचा आक्रोश समझू शकतो ... पण खरं म्हणजे महाराष्ट्रात आल्यावर त्यांना सांस्कृतिक पाठिंब्या शिवाय अजून काय मिळणार आहे... तुमचं म्हणनं खरं आहे, अजून असा बराचसा भाग महाराष्ट्रात आहे जेथे सरकार कुठल्याही प्रकारचे डेवलपमेंट प्रोजेक्ट राबवत नाही आहे .... दोन्ही राज्यांनी सामोपचाराने हा प्रश्न सोडवला पाहिजे ... वाईट ह्या गोष्टीचे वाटते कि कर्नाटकात भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे आणि ते असल्या पद्धतीची जुलूम जबरदस्ती करीत आहे .....मला तर ह्या प्रश्नावर काय भूमिका घ्यावी (वैयक्तिक) ते देखील कळत नाही ...विनोदकुमार शिरसाठhttps://www.blogger.com/profile/01593730786340663876noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2629421312042083529.post-47786064139060786412010-07-13T19:18:38.424+05:302010-07-13T19:18:38.424+05:30अगदी असाच प्रकार बेळगांवच्या बाबतीतही होऊ नये एवढी...अगदी असाच प्रकार बेळगांवच्या बाबतीतही होऊ नये एवढीच इच्छा.Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2629421312042083529.post-55044686569818711272010-07-13T19:15:19.785+05:302010-07-13T19:15:19.785+05:30सेंट्रल प्रोव्हेन्सेस चा बराचसा भाग घेतला होता संय...सेंट्रल प्रोव्हेन्सेस चा बराचसा भाग घेतला होता संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत. पण एकदा तो भाग ( गडचिरोली, भामरागढ, चिखलदरा , बुलढाणा) महाराष्ट्रात आल्यावर त्याच्याकडे पध्दतशिर दुर्लक्ष केले गेले. केवळ सत्तेच्या राजकारणाचा हा खेळ आहे. त्या भागाबद्दल कोणालाही काहीच घेणं नाही, फक्त राजकीय फायदा पदरी पाडून ध्यायचा म्हणून हे चाललंय सगळं. <br /><br />गेले दहा पंधरा दिवस खूप बिझी होतो, दहा दिवस तर नेट वर आलो पण नव्हतो. :)Anonymousnoreply@blogger.com